नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा चर्चांनी शेतकऱ्यांमध्ये दर पडण्याची धास्ती असली, तरी नाफेडने दिलेल्या पत्रकानुसार सदर कांदां बाजारात आणण्याबाबत १५ सप्टेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. ...
केंद्राच्या शिफारशींचा काटेकोरपणे अवलंब केल्यास द्राक्ष बागायतदारांना निश्चितच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी केले. ...
शेतीपासून उद्योगापर्यंत बांबू लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर असून असल्याचे सांगत बांबूची लागवड 25 हजार हेक्टरपर्यंत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ... ...
अधिक मेहनत, मजुरांची जुळवाजुळव आदींमुळे जिल्ह्यातील भातशेतीपासून दुरावत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या 'सगुणा भात पेरणीची पद्धत अल्प खर्च कमी मेहनत आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने भातपीक दर्जेदार व जोमाने वाढत आहे. ...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भावना निळकंठ निकम या प्रयोगशील शेतकरी महिलेने शेतातील जवळपास सर्वच कामे तसेच त्यासंबंधी व्यवहार लिलया सांभाळून त्या आज शेतकरी ते यशस्वी महिला उद्योजक म्हणून आत्मविश्वासाने शेती क्षे ...