राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. ...
परसबागेत आपण लागवड करत असलेल्या भाज्या या नेहमीच्याच असतात तर कधी अनोळखी असतात. अनोळखी या अर्थाने की त्या खरं तर रानभाज्या असतात. पण केवळ माहिती नसल्यामुळे आपण त्या तण, गवत म्हणून फेकून देतो. खरं तर त्या अगदी पोषक असतात, त्या शरीराला उपयुक्त असतात. ...
शेतकरी सध्या पावसाची वाट पाहत आहेत आणि सर्व शेतातील पिकांना पाण्याचा ताण व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शेतातल्या पिकांना बसलेल्या ताणाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ...
या पत्रानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये खरीप नुकसानीची परिस्थिती उद्भवली असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने अपेक्षीत सर्वेक्षणासह योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मौजे मासोद येथे पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुलांची राहुल मनोहरराव किटुकले यांनी लागवड केली आहे. या प्रकल्पात नियंत्रित शेती अंतर्गत 1 पॉली हाऊस व 7 शेड नेटची उभारणी करण्यात आली आहे. ...