नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. कपाशीचे उत्पन्न घेतल्यानंतर राहिलेल्या पराट्या एकतर जाळून टाकल्या जातात, किंवा मजूर लावून त्याची काढणी केली जाते व इंधन म्हणून वापर केला जातो. ही दोन्हीही कामे खर्चिक तसेच मजूर व वेळ लागणारे ...
आपल्याकडे मोठी विचित्र परिस्थिती सद्य:स्थितीत आहे एकीकडे ग्राहक महागाईने ओरडतो, तर दुसरीकडे शेतकरी बाजार भाव नसल्याचे तक्रारी करतो दोन्हीही बाजूंनी प्रश्न आहे. ...
पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी राज्य सरकार तसेच केंद्र शासनास अनेक मुलभूत आणि धोरणात्मक बाबींसाठी आवश्यक असते. महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांच्या उत्पादनाचा अंदाज अंतिम करण्यासाठी सन १९४४-४५ सालापासून पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतात. ...
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. ...
परसबागेत आपण लागवड करत असलेल्या भाज्या या नेहमीच्याच असतात तर कधी अनोळखी असतात. अनोळखी या अर्थाने की त्या खरं तर रानभाज्या असतात. पण केवळ माहिती नसल्यामुळे आपण त्या तण, गवत म्हणून फेकून देतो. खरं तर त्या अगदी पोषक असतात, त्या शरीराला उपयुक्त असतात. ...