निसर्गाचा लहरीपणा व वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेती बागायती ओस पडत चालली असतानाच नेमळे येथील शेतकरी सीताराम राऊळ यांनी लिली लागवडीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. ...
आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी. ...
शिक्षणानंतर व्यवसाय सुरू केला; मात्र शेतीची आवड असल्याने कुडावळे वाघजाईवाडी येथील दर्शन दीपक रहाटे यांनी व्यवसायाला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च सातत्याने वाढू लागला आहे. मात्र, त्याचे उत्पादन कमी निघत आहे. शिवाय त्याचे शेतातील उत्पन्नदेखील घटले आहे. ...
Rajma Farming In Maharashtra : पारंपरिक पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी रब्बी हंगामातील पिकात फेरबदल केले असून, गहू, हरभरा, ज्वारीबरोबरच राजमा पिकाला प्राधान्य द ...