Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...
Krushi Salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे. (Climate change) शेतकऱ ...
Awakali Paus : वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत, तर काही ठिकाणी झाडे पूर्णपणे वाकलेली आहेत. त्याचबरोबरच मका, कांदा, उन्हाळी ज्वारी यांसह आंबा व इतर फळबाग ...
Soybean Crop : खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आला असून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिली आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही तूर व कापूस अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वाचा सविस्तर (soybe ...
"हर खेत को पानी", "Catch The Rains When it Falls Where it Falls" ही संकल्पना राबविण्याकरिता शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर शेतीमधील उताराचे ठिकाण शोधून जलतारा करावयाचा आहे. ...
Pik Vima: मागील काही दिवसांपासून पीक विमा योजना चर्चात आहे. कधी बोगस पीक विमा प्रकरण तर कधी शेतकऱ्यांना अपूर्ण नुकसान भारपाई दिल्या प्रकरणी शेतकऱ्यांकडून (Farmers) प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर (Pik Vima) ...