Dhulaperani : मृग नक्षत्राचं (Mrig Nakshatra) आगमन होताच महाराष्ट्रातील शेतशिवारात धुळीचा धुरळा उडू लागला आहे. शेतकऱ्यांनी कपाशीच्या धूळपेरणीला सुरुवात केली असून, शेतमळ्यांतून पुन्हा एकदा खळखळाट ऐकू येत आहे. कोरड्या मातीत पेरलं जातंय आशेचं बीज...! वा ...
Kharif Season : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं आणि DAP खताच्या साठ्यातील तुटवड्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागणी लाखोंच्या घरात असतानाही उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी ह ...
Farmer Success Story : परंपरागत शेतीतून कधीच स्थिर उत्पन्न मिळालं नाही... पण अडचणीतून मार्ग शोधणाऱ्या अंगठेबहाद्दर विठ्ठल गर्जेंनी सोशल मीडियाचा आधार घेत नवा प्रयोग केला आणि थेट हिमाचलच्या सफरचंदाला मराठवाड्यात रुजवलं! फळांची पहिलीच बहरलेली बाग पाहून ...
Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...
Bhat Ropvatika भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीप भाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. ...
तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाणांची राज्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाणांची विक्री केली जात आहे. ...