या तालुक्यात पाच साखर कारखान्यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाची महत्त्वाची भूमिका बजावत केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती दिली आहे. ...
Harbhara Bajar Bhav : हरभऱ्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली असून दि. २५ फेब्रुवारी रोजी तब्बल ७१०० क्विंटल हरभरा बाजारात दाखल झाला. शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. ...