Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...
Wheat Market Rate : राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण १७५७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ८२ क्विंटल २१८९, १४७ क्विंटल बन्सी, ७४ क्विंटल हायब्रिड, ५७ क्विंटल लोकल, १२९० क्विंटल शरबती, १५ क्विंटल १४७ आदी गहू वाणांचा समावेश होता. ...
शेतात गाळ भरण्याचे फायदे अनेक आहेत पण गाळ काढण्यापूर्वी गाळाचे परीक्षण आणि गुणवत्ता निश्चिती करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण यावरच तुमचे पुढील पिक नियोजन केले जाणार आहे. ...
सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...
Us Galap Hangam 2024-25 वळवाच्या पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. ...