ठिबक सिंचन संच शेतामध्ये उभारणी करण्या पूर्वी शेताचा सर्व्हे केला पाहिजे, त्या नंतर डिझाईन केले पाहिजे आणि त्या नंतर ठिबक सिंचन संचाची शेता मध्ये उभारणी करण्यात यावी. ...
दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात. ...
जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. ...
भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. ...
खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता असते. उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा शेतकरी पिकांना रासायनिक खते देतात. परिणामी,पिकांवर ... ...
केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. ...
जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. ...