ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...
बदलत्या आहाराचा प्रमुख पर्याय म्हणून रानभाज्यांकडे बघण्याची नितांत आवश्यकता आहे. दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, रानभाज्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आ ...
शेतकरी बांधवामध्ये विद्यापीठ बियाण्यास मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठातील १,७८७ एकर पडीत जमीन वहती खाली आणली असुन विद्यापीठाचे बीजोत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष आहे. ...
अनियमित पाऊस पडल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याची दिसून येत आहेत पाने पिवळे पडलेली दिसतात, किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. ...