बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्वाची निविष्ठा असून गेल्या हजारो पिढ्यापासून शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या, सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सूरक्षा, आर्थिक उन्नती साठी वापर केला. ...
पिकांवरील खोड कीडा प्रादुर्भावावर वेळीच मात करण्यासाठी कृषी खात्याकडून शेतीशाळांचे आयोजन जिल्ह्यातील गावखेड्यात सध्या करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने खोडकीड ... ...
बाजरीचे पीक फुलोऱ्यात येऊन दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागात बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून, परिणामी उत्पादनात घट येणार असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. ...
ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र, यासाठी पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांनी थेट शाळा-महाविद्यालयात जाऊन शेतकरीपुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वडील, भाऊ यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ...