कृषी संशोधन केंद्रांत तसेच कृषी विद्यापीठांत अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून निर्माण केलेले अणि शिफारस केलेल्या काही महत्वाच्या जाती आहेत. ...
ग्रामीण कवी, ललित लेखक इंद्रजीत भालेराव दिवाळी साजरी करण्यासाठी हैदराबादला गेले होते, दरम्यान त्यांनी तेथील शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग पाहिले त्याबद्दल त्यांचा अनुभव. ...
मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. नव्या अध्यादेशात नुकसानभरपाईचे क्षेत्र वाढविण्यात आले. मात्र, हेक्टरी मदतीचे क्षेत्र घटविण्यात आले. यामुळे शेतकऱ्याच्या हातात पडणारी मदतीची रक्कम नाममात्रच असणार आहे. ...
अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने हि योजना सुरु केली. “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नामाभिधान ...
चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो ४ ते ५ हजार रुपये असा आहे. २० वर्षे वाढ झालेल्या चंदन झाडापासून २५ ते ३० किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे ५ ते ६ कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. ...
फळपीक विमा योजनेंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर परताव्याची रक्कम अखेर बागायतदारांच्या खात्यावर शुक्रवारी जमा करण्यात आली. ऐन दिवाळीत पैसे जमा झाल्याने बागायतदारांमध्ये दुहेरी आनंद व्यक्त ...
हरभऱ्याचा बिवड चांगला होत असल्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना त्याचा निश्चितच फायदा होतो. उशिरा पेरणी केलेल्या हरभरा लागवड तंत्रज्ञानामधील काही महत्वपूर्ण बाबींचा उहापोह प्रस्तूत लेखात देत आहोत. ...