'मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. ...
दौंड तालुक्यातील पाटस परिसरात प्रगतशील शेतकरी अरुणराव मारुतराव भागवत यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून निरेची शेती केली असून चार एकरात १२५० शिंदीची झाडे लावली आहे. ...
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा अधिकचा दर मिळेल, या आशेने टोमॅटोच्या लागवडीची मार्चपासून एप्रिलपर्यंत माळशेज परिसरात लगबग सुरू आहे. ...
साग लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. ...
खरपुडी येथील शेतकरी बाळासाहेब गाडे यांनी माळरानावर एक एकर क्षेत्रात शेती फुलवली आहे. गेल्या तीन वर्षापासून रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून जैविक पध्दतीने एकर शेतजमिनीत कांद्याची लागवड करत आहे. ...
सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. ...