कमी शेती क्षेत्रातदेखील जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग फळ उत्पादक शेतकऱ्याने करून दाखविला आहे. पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथील बापूदादा आनंदराव पऱ्हाड यांनी दीड एकर क्षेत्रात कलिंगड, तर आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड के ...
सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात जास्त दिसुन येते. ही अळी तोंडातील तोंडतील सुईसारखा सुक्ष्म अवयव मुळांच्या सालीत खुपसून सालीला जखम करून आंतर भागातील अन्नद्रव शोषून घेते. ...
शेणखताच्या वाढत्या दरामुळे कंपोस्ट खत, गांडूळ खत शेतकऱ्यांना तयार करणे शक्य आहे. जमिनीतील सामू, जस्त, तांबे, नत्र या घटकांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे उत्पादकता घटत आहे. ...
सामूहिक पध्दतीने जीवन जगणाऱ्या डंखी मधमाशांच्या तीन प्रजाती अनुक्रमे सातेरी मधमाशी (एपीस सेरेना इंडिका), आग्या मधमाशा (एपीस डॉरसाटा) आणि फुलोरी मधमाशा (एपीस फ्लोरिया) यांचा निसर्गतः मोठ्या प्रमाणावर वावर आढळतो. ...
या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...
पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. ...