एप्रिल-मे महिन्यात वाढत असलेल्या अधिक तापमानामळे व तीव्र सूर्यप्रकाशामुळे व जमिनीतील उपलब्ध कमी पाण्यामुळे (म्हणजेच वातावरणाचे तापमान ४० अंश से.गे. च्या पुढे जाते) केळीच्या झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश ...
उन्हाळ्यामध्ये जमीन मशागत भारतात तीनही हंगामात मोठ्या प्रमाणात वर्षभर विविध पिके घेतली जातात परंतू खरीप हंगामात पुरेशा पावसाच्या पाण्याची उपलब्धतता असल्याने खरीपमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते. ...
वर्षभरातील निर्यातबंदीचा कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल २६ पट घसरली असून वर्षभरात ४५ लाख टन कमी निर्यात झाली. ...