अतिवृष्टीसह वादळी संकटाने एकट्या ऑगस्ट महिन्यात १७ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला झळ पोहोचवली आहे. ८ हजार २७हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी झाली असताना जळगाव जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ८६ लाख २९ हजार २४५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासन ...
Krushi Salla : मराठवाड्यात २० सप्टेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाळी वातावरणात पिकांचे संरक्षण, फळबागांची काळजी आणि पशुधनाची योग्य देखभाल यासाठी कृषी तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आह ...
Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात मका पिकाची लागवड तब्बल सरासरीच्या दुप्पट झाली आहे, तर ज्वारीची आवक केवळ आठ टक्क्यांवर घसरली आहे. उत्पादनाची स्थिरता, चाऱ्याची उपलब्धता आणि बाजारातील हमीभावामुळे शेतकऱ्यांचा कल मक्याकडे झपाट्याने वळत असल्याचे स् ...
मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ...