आसद (ता. कडेगाव) येथील तरुण शेतकरी किरण अशोक जाधव यांनी ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत कलिंगड पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे. ...
वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी केंद्रीय कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र हैद्राबाद यांचे चार फणी रुंद सरी बरंबा (बीबीएफ) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करुन पाच फणी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी (४ इन १) यंत्र विकसीत क ...
मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. S सातारा बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला साडे चार हजार रुपयांवर दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन घरात आणखी किती दिवस ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ...
जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रिपच्या साह्याने मात्रा देऊन, मांडव व बांधणी करून मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व उन्हाळी मिर ...
मागील काही वर्षांपासून 'आले' उत्पादक शेतकऱ्यांत दर पडल्याने मरगळ आलेली होती; पण यावर्षी चालू असलेल्या बाजारपेठेच्या वाढत्या दराने बियाण्याच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. ...
वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर ७ टक्के राहील, असा अंदाज RBI Annual Report भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्यक्त केला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी येणाऱ्या काळात ग्रामीण भागात मागणी वाढणार असून खेडेगावांमधून अर्थव्यवस ...