चंदगड तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दौलत कारखान्याला बोलल्याप्रमाणे केडीसीसीच्या कर्जातून मुक्त केले असून, तासगावकरच्या काळातील २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार आहे. ...
pik vima vatap काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे ८२ कोटी रुपये अडकले आहेत. ...
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार शेतकरी कर्जदारांसाठी राबविलेल्या ओटीएस योजनेत मार्च अखेरपर्यंत ७ हजार ३४७ कर्जदारांनी भाग घेतला असून, त्यांनी भरलेल्या २०२ कोटी थकबाकीवर १९ कोटी ६६ लाख इतकी सवलत मिळाली आहे. ...