गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...
Krushi Salla : मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि रोगकिडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. (Krushi Salla) ...
साहेब, डोळ्यादेखत ट्रॅक्टर, रोटा, पेरणी यंत्र, दोन दुचाकी वाहून गेल्या.. विहीर बुजली, कांदा वाहून गेला डाळिंबाची ४०० झाडे जमीनदोस्त झाली. घर पडले. आयुष्याची कमाई एका रात्रीत वाहून गेली. अशा शब्दांत व्यथा मांडताना करंजीतील मारुती क्षेत्रे या तरुण शेतक ...
सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे. ...
एप्रिल, मे व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी, जोरधारा व संततधार पावसाने ९१ हजार ८७१ शेतकऱ्यांना ७९ हजार १५८ हेक्टर नुकसानीसाठी शंभर कोटी ६८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
Nanded Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, मदतीत तुटवडा आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत संताप उसळला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 'आम्ही मतदानाच्या वेळी पाठ फि ...
pik pahani update नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्याप शेतीक्षेत्रातच केली जात आहे. ...