तापमानवाढ तसेच पिकांवर होणाऱ्या औषध फवारणीमुळे मधुमक्षिकांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी जिल्ह्यात बी-बियाणे फळबागांच्या आणि बीजोत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही. ...
तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...
Halad Bajar Bhav : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी मिळाली. पण शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर पडलेलेच पाहायला मिळाले. ...
गाई सकाळी व्याली आणि आता जी बसली ती उठतच नाही असे लक्षण दिसले की सर्वात महत्त्वाचा आजार डोळ्यासमोर येतो तो म्हणजे जनावरांमध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता. ...