शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या राज्यातील १७ DCC Banks जिल्हा बँकांना राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. राज्य सरकार या बँकांना अडीच टक्के दराने हा परतावा देत आहे. ...
Bamboo Farming Success Story मुंबईमध्ये पस्तीस वर्षे व्यवसाय केल्यानंतर गावी येऊन शेतीत नवनवीन प्रयोग करणारे काळुंद्रे गावचे रामराव पाटील हे बांबूशेती फुलवणारे पश्चिम भागातील एकमेव शेतकरी आहेत. ...
Harbhara Lagvad बीजप्रक्रिया कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. ...
महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी मंजूर केला असून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मदत तर मिळालीच आहे पण हे निर्णय केवळ निवडणुकींना समोर ठेवून घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्य ...
Cotton-Soybean Subsidy : अनुदानासाठी राज्यातील एकूण पात्र खातेदारांपैकी ८० लाख वैयक्तिक खाते तर १६ लाख संयुक्त खातेदार आहेत. तर वैयक्ति खातेदारांपैकी १३ लाख खातेदारांना आपले आधार समंतीपत्र कृषी विभागाकडे सादर केलेले नाही. तर १६ लाख संयुक्त खातेदारांन ...
नवरात्रीच्या आणखी एक पैलूची ओळख जाणून घेऊया. मार्कंडेय पुराणानुसार अशा नऊ वनस्पती ज्या निरनिराळ्या रोगांना बरे करतात तशाच आयुर्वेदातही औषधी वनस्पतीमध्ये नवदुर्गा आहेत. ...