ही फळपीक योजना द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई, डाळिंब या पिकांसाठी लागू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने २०२३ पासून खरीप व रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Vegetable Export आरोग्याच्या दृष्टीकोनातून जागतिक व स्थानिक ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कृषि मालाच्या गुणवत्ते बरोबरच अन्नाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांना हमी देणे आवश्यक झालेले आहे. ...
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. जाणून घेऊयात पिक निहाय माहिती सविस्तर (Agriculture Advisory) ...
चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...