शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत, तूर काट्या व भुसा याच्या फांद्यांचा सेंद्रिय आच्छादनासाठी ७ ते ८ सेंटीमीटर जाडीचा थर जमिनीवर झाडाजवळ केल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व झाडे जगू शकतात. ...
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात पिकणारे बडीशेपचे पीक श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील अजय काळे, गणेश काळे, देऊळगाव येथील शेतकरी दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर घेतले. ...
महाराष्ट्रात भेंडीची खरीप व उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईमुळे लागवड होत नाही व एकूणच भेंडीची आवक कमी व मागणी जास्त असल्याने चांगला बाजारभाव मिळतो. सुधारीत वाण, मल्चिंग, ठिबक सिंचन यासारख्या तंत्रज्ञानाचा अ ...
दौंड तालुक्यातील पाटस परिसरात प्रगतशील शेतकरी अरुणराव मारुतराव भागवत यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून निरेची शेती केली असून चार एकरात १२५० शिंदीची झाडे लावली आहे. ...
साग लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. ...