लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम सध्या सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दररोज गावोगावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नांवर के ...
पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात. ...
तणांच्या वाढीमुळे पिकांची कार्यक्षमता व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ज्यामुळे नुकसानीची आकडेवारी अधिक असू शकते. यास्तव प्रभावी तण व्यवस्थापन पीक उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी पिकांतील (Rabi Crop) तण ...
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ...
फळझाडांची अभिवृद्धी बियाणांपासून केल्यास अशी झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. तसेच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळे व उत्पन्न मिळत नाही. ...