शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे. ...
संत्रा, मोसंबीचे झाडे मोठी झाली की फळे आल्यावर त्या झाडाला बांबूने बांधावे लागते. तो खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा जुनी झाडे काढून नवीन रोपटी लावावी लागतात. ...
Soil Testing : माती परीक्षण ही आधुनिक आणि शाश्वत शेतीची पहिली पायरी आहे. जमिनीच्या गुणधर्मांची योग्य माहिती घेतल्यास योग्य पिकांची निवड करता येते, आणि उत्पादनात निश्चितच वाढ होते. म्हणून, प्रत्येक शेतकऱ्याने दर २-३ वर्षांनी आपल्या शेताची माती तपासून ...