राज्याच्या मुख्य पिकांपैकी एक असलेल्या भात पिकावरील रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळू शकते. याचअनुषंगाने जाणून घेऊया भात पिकावरील रोग व्यवस्थापन कसे करावे. ...
साखर उद्योगाची भविष्यातील वाटचाल महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला साधारण शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तथापि १९५० पासून कारखानदारीमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याचे दिसते. ...
Kapus Kid Niyantran सद्यस्थितीत कपाशीचे पिक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रसशोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकीडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
सध्या शेती हायटेक होत आहे. बदलते तंत्रज्ञान शेतकरी आता आपल्या उशाशी ठेवत आहेत. पूर्वी मजुरांवर अवलंबून असणारे शेतकरी आता एका क्लिकवर शेती करायला लागले. ...
युवक शेतकऱ्याने चिकाटीने केलेल्या दोडक्याच्या पिकातून तीन महिन्यात साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवले असून यासाठी त्याने केलेले पिकाचे नियोजन आणि विक्री आदर्श ठरली आहे. ...
भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच महत्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, पर्ण कोष कुजव्या, दाणे रंगहिनता, कडाकरपा, ...