ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
क्षारपड जमिनीवर ksharpad jamin सच्छिद्र निचरा प्रणाली उभारून बोरगाव (ता. वाळवा) येथील सलगर कुटुंबाने ९ एकर शेती क्षेत्राचा कायापालट करून शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श घालून दिला आहे. ...
Crop Management : पिकांवर अन्नद्रव्यांची कमतरता (Nutrient deficiency in crops) असल्यास, पिकाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही आणि त्यावर वेगवेगळे रोग येतात. ...
कोणतेही पीक घेतले तरी काही ना काही नैसर्गिक संकट येतेच. यंदा अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीनला फटका बसला. त्यातून सावरलेल्या तुरीवर पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला आहे. ...
mosambi ambiya bahar मोसंबीच्या झाडाला चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देवून कमी प्रमाणात फळे घ्यावीत. ...