Aamrai: कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात. ...
Manure : शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेणखताला मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ ...
दहावी, बारावी, पदवीधर झालेले अनेक तरुण शेती करायला तयार नाही. बहुतांश युवा शेतकरी शेतीत दम राहिला नाही म्हणून पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन कुठं तरी नोकरी करतात. ...
Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...