शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय ...
शेतकऱ्यांनी हळद पिकात मिरचीचे आंतरपीक घेतल्याने करपा व कंदकुज या रोगांवर नियंत्रण मिळाले असून दोन्ही पिकांची वाढ जोमाने होत असल्याचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून नोंदविण्यात आले आहे. (Crop Management) ...