जेथे शक्य असेल तेथे चरच्या घरी बागेत थोडासा भाजीपाला, काही निवडक फळझाडे आणि शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे. आपण आपल्या परसबागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या भाज्या खाताना ...
महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमुग पिकाऐवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणे येथील विजय कृष्णाजी बेहेरे यांना शेतीची आवड असल्याने, त्यांनी व त्यांच्या पत्नीने नोकरी सोडून बागायती फुलविली आहे. २० एकर क्षेत्रावर ते बारमाही शेती करत आहेत. ...