दौंड तालुक्यातील पाटस परिसरात प्रगतशील शेतकरी अरुणराव मारुतराव भागवत यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून निरेची शेती केली असून चार एकरात १२५० शिंदीची झाडे लावली आहे. ...
साग लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. ...
नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा प्रकल्प उदयास आला आहे. उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा व राहूल काशिद यांच्या मदतीने बांबू लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रीया उद्योग करण्यासाठी १० एकर क्षेत्रात 'द बांबू सेतू' नावाचा नवीन प्रकल ...