युती शासनाच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेकडो चुका झाल्या होत्या. यामुळे सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतरही दीड लाखाच्या कर्जमाफीचा गोंधळ संपला नाही. अजूनही या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची नावे यलो लिस्टमध्ये अडकली आहेत. गत सरकारचा वाईट अनुभव लक्षात घेत ...
राज्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यातील अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेल ...
महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त् ...
यापूर्वी जिल्ह्यातील राजुरा व साखरी येथे २४ फेब्रुवारीला मोहीम राबविण्यात आली होती. आज राज्य शासनाने चंद्र्रपूर, धुळे, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद अशा पाच जिल्ह्यांमधील याद्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी यादी डाऊनलोड करण्याचे काम सुर ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील गावातील कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतक ...
ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ ...