कर्जाचा प्रमुख आधार असलेल्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या सोई-सुविधांकडे दुर्लक्ष केेले जात आहे. ऑनलाइन प्रक्रिया, कॅश उपलब्ध नसणे, मनुष्यबळाचा तुटवडा यामुळे आधीच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. त्यामु ...
दरवर्षी पीक कर्जात अग्रेसर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण सुरू केले आहे. काेराेना संकटावर मात करीत आणि सर्व नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्यात येत आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २८० काेटी ७ ...
खरीप व रब्बी दाेन्ही हंगामासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख पीककर्ज याेजनेंतर्गत हे कर्ज बिनव्याजी राहते. त्यासाठी संबंधित कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरणे आवश्यक आहे. मात्र, सततच्या नापिकी व इतर संकटांमुळे शेतकरी ...