एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...
यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठ ...
सातारा जिल्ह्यातील माण तालुका अग्रेसर असून ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, प्रथमच पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. ...