गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...
हरभरा, ज्वारी, गहू, राजमा, मका या पिकांचा प्रामुख्याने सामावेश आहे. आत्तापर्यंत ३५ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या असून या पिकांचा विमा भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ...
ही फळपीक योजना द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई, डाळिंब या पिकांसाठी लागू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने २०२३ पासून खरीप व रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Mango Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...