Nagpur : वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील कलह सामान्य बाब आहे. त्यामुळे पतीने केवळ अशा कलहातून आत्महत्या केल्यास त्याकरिता पत्नीला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका ...
Gondia : राज्यात गाजत असलेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचे धागेदोरे गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. ...
महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीत ठेवलेले सहा लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलेने लांबविले, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे ...
Ashok Kharat Case Latest update: अशोक खरात प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून केला जात आहे. खरातची चौकशी करण्यात आल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत. ...