वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील भारताचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शाहरुख-आशा भोसले यांच्या व्हिडिओने मात्र कित्येकांची मनं जिंकली. ...
भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे. ...
वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा झालेला पराभव क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटींच्याही जिव्हारी लागला आहे. मॅच संपल्यानंतर विवेक ओबेरॉयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत प्रोत्साहन दिले. ...