गायी/म्हशी नियमितपणे व्याल्यासच ती फायदेशीर उरते. गाय वेळेत माजावर न येणे, दोन वेतातील गर्भधारणेचा कालावधी अधिक असणे, गायी/म्हशी वारंवार उलटणे, ह्या समस्यामुळे, जनावरामध्ये वांझपणा येतो व शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. ...
राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९. ...
गोचीड जनावरांचे रक्तशोषण करते व त्यामुळे जनावरांस अशक्तपणा येतो तसेच गोचिडांपासून जनावरांना, बबेसियोसिस, थायलेरिओसिस या सारखे आजार होऊन जनावरे दगावतात व शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते. ...
देशी गाई, म्हैशींच्या अनुवंशिक पैदाशीसाठी राज्यातील महसूल विभाग निहाय एकूण सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मान्यता मिळाली आणि नंतर ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. ...