पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता आणि बदललेले हवामान हे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. या काळात विविध प्रकारचे जिवाणू आणि विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. ...
पावसाळा सुरू झाल्याने आता हिरवा चारा मुबलक झाला आहे. पण, आपल्या दुभत्या जनावरांना आहार कोणता व किती प्रमाणात देतो, याविषयी बहुतांशी दूध उत्पादक शेतकरी अनभिज्ञ आहेत. ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून अनेक वेळा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडतोच असे नाही. काही वेळा हवामानातील अचानक बदलामुळे मोठ्या पावसासह पूर परिस्थिती उद्भवू शकते. ...
पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. अशावेळी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते. ...
मागील दीड महिन्यापासून वेळेत पाऊस होत आहे. पावसाळ्यात माणसांना होणाऱ्या आजारांप्रमाणे जनावरांच्या आजाराची संख्यादेखील वाढत असते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, लसीकरण सुरू आहे. ...
समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ...