ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशूगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याअगोदरच थांबविण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच हे काम थांबले आहे. ...
आता गाई, म्हशी मोठ्या प्रमाणात व्यायला सुरुवात होईल. अनेक पशुपालक हे वासरांची काळजी कशी घ्यायची, त्यांना चीक किती आणि का पाजायचा याबाबत जागृत असतात. ...
नुत्पादक पशुंच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुपालकांना सदर पशुंचा सांभाळ करणे जिकरीचे ठरत आहे. ही बाब विचारात घेऊन, राज्यात प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेस एकवेळचे अनुदान "सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना" सुरु करण्यात आली आहे. ...