गोसेवा आयोगाचे आदेश लागू नसल्याची भूमिका बाजार समितीने घेतल्याने यावरुन संघर्ष उभा राहिला आहे. दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. ...
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १० ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णयही जाहीर झाला. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. ...
Word Milk Day : महाराष्ट्रात प्रति व्यक्ती दररोज फक्त ३४७ ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. ही उपलब्धता केवळ देशाच्या (४७१ ग्रॅम) सरासरीपेक्षा कमी नाही, तर आठ राज्यांच्या तुलनेतही कमी असल्याचे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) च्या अहव ...
ब्राझील आणि अमेरिकेतील जातिवंत बैल आणि रेड्याचे रेतन वापरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात पैदास वाढवण्याची योजना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने आखली आहे. ...
वीज चमकणे, वीज पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पृथ्वीवरील सर्वात जुनी अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे. वीज पडून अनेक वेळा जनावरांचा मृत्यू झाल्याचे आपण माध्यमातून वाचत असतो. ...
dudh anudan अनुदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील १२४ दूध संस्थांचेच प्रस्ताव होते तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांच्या अनुदानासाठी संस्थांची संख्या तब्बल ३७६ इतकी झाली. ...