ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्तीमधून मदत उपलब्ध आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास, अल्प आणि अत्यल्पभूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाते. ...
भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी प्रगत देशाच्या तुलनेत प्रति जनावर दुग्ध उत्पादन खूपच कमी आहे. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुपालकांना उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा, भ्रूण उपलब्ध होणे आवश्यक आहे. ...
Farmer Success Story : देशी गायींचे संगोपन आणि जैविक खतांचा उपयोग करून जंगले भावंडांनी १२५ एकर विषमुक्त शेतीचे स्वप्न साकारले. ही कथा केवळ शेतीची नाही, तर आत्मनिर्भरतेची आहे. वाचा सविस्तर (Dairy Farming) ...