पशुसंवर्धन विभाग हा राज्यातील पशुपालकांच्या उन्नतीत भर घालण्यासाठी अनेक योजना राबवत असतो. त्यामध्ये एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ‘पशु प्रजनन आणि अनुवंशिक सुधारणा’. या बाबी साध्य करण्यासाठी अलीकडे कोट्यावधी रुपयाची तरतूद केली जात आहे. ...
रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा बनावट अथवा बोगस गोरक्षकांविरोधात होता. यानंतर ते बोलत होते. ...
पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते. ...
सध्या अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी मुरघास तयार करत आहेत. चाऱ्याची वाढती टंचाई, हवामानातील अनिश्चितता, जमिनीची मर्यादित उपलब्धता आणि दुधाळ जनावरांच्या आहारात सातत्य राखण्यासाठी मुरघास एक उत्तम आणि शाश्वत खाद्य घटक ठरत आहे. ...