खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे देशभरात खादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या काळात खादीचा कुर्ता, पायजमा, रुमाल व इतर कपड्यांची खूपच मागणी वाढली आहे. ...
अकोला : यावर्षीही मे महिन्यात नामांकित कंपन्यांचे बीटी कापसाचे बियाणे मिळणार नसल्याने पूर्व हंगामी पेरणीसाठी विदर्भात सर्रास बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...