कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्य ...
उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठेत कापसाचे भाव कमी अधिक होत असल्याने तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ...
यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे. ...
धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे. ...
धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे . ...