राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. ...
Maharashtra Kharif Sowing राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूस साठवून ठेवला आहे. पण या कापसाला अद्याप अपेक्षित दर मिळताना दिसत नाही. बहुतांश ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. ...
शेतकऱ्याकडील कापूस संपल्यानंतर बाजार भावात तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे. मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गुरुवारी झालेल्या लिलावात कापसाला कापसाला वरचा दर ८ हजार ५० रुपये मिळाला. ...
Maharashtra Budget 2024: सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना आचार संहिता संपताच हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. ...
शेतकऱ्यांना व्यापारी किंवा दलालांकडून फसविले जाण्याच्या अनेक घटना घडत असतात. विशेषत: द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हा अनुभव वारंवार येतो. असाच अनुभव कापूस उत्पादक शेतकऱ्याला आला आहे. ...
Kharif sowing राज्यात जून महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी मॉन्सूनचा जोर धरू लागला आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्यांच्या लायक पाऊस झालेला नाही. यंदाच्या खरिपात राज्यात किती पेरण्या झाल्या ते जाणून घेऊ. ...