सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतक-यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, बोंडअळीने बाधित असलेल्या कापसाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकट शेतक-यांवर ओढावले आहे. ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत महिन्यात शासनाकडे सादर करण्यात आला असताना, २३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील अटीनुसार, पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कपाशीचे नुकसान झालेल्या महसूल मं ...
शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपास ...
बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कापूस उत्पादकांसाठी शासनाने शुक्रवारी मदतीचे दर जाहीर केले. बागायती शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १३ हजार ५०० आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये जाहीर करण्यात आले. ...
यंदा कपाशीवर प्रमुख पीक असलेल्या कपाशीवर यावर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा जबर फटका बसला. यामुळे शासनाने त्याचा सर्व्हे करून अहवाल मागविले. ...
अकोला : देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन हाती येणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) घे तलेल्या २0१७-१८ च्या वार्षिक आढाव्यात बांधला आहे. ऑक्टोबर २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारीतून ही नोंद घेतली गेली ...
वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील श्रीकृष्ण जिनिंग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीला २०१५ मध्ये विकण्यात आलेल्या कापसाचे तब्बल ८ कोटी ९ लाख ७७ हजार ७४८ रुपये शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अरुण वरघने यांच्यासह चार शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालय ...