कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ही म्हण सध्या मुंबईकरांसाठी तंतोतंत लागू होतेय.. याच कारण आहे ती मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन बंद असल्याने अनेकांना कामावर जाण्यासाठी इतर पर्याय वापरावे लागताय. कोणी बसने जातोय.. कोणी रिक्षा-टॅक्सी-कॅब ...