माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
College Kolhapur- राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकड ...
Indian Railway Update : आता देशातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तसेच सर्व व्यवहारही हळूहळू सुरळीत होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. ...
Corona New Variant : एका बाजूला जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत वाढत आहे. या नव्या स्ट्रेनबाबत एक काळजी करण्यासारखी माहिती समोर आलीय. जाणून घेऊयात... ...
Mumbai Suburban Railway : एक फेब्रुवारीपासून मध्य रेल्वेने मुंबईच्या लोकलने सामान्य नागरिकांना प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व अन्य लोकल प्रवाशांनाही फारशा सोयीच्या नाहीत. ...
Education News : सोमवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासन आणि विद्यापीठे यांच्या समन्वयातून महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे एसओपी (स्टॅण्डर्ड ...
Maharashtra Government News : राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या विदेश दौऱ्याबाबत यापूर्वी असलेली बंधने हटविण्यात आली असून अशा दौऱ्याची आवश्यकता तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात आले ...
Mumbai Suburban Railway : सर्वसामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे. ...