कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Farmer Kolhapur- लॉकडाऊन कडक होण्याच्या भितीने भाजीपाला व फुल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडले जात आहेत. नाशवंत असणाऱ्या भाजीपाल्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात ...
Coronavirus Unlock Ratnagiri- स्वतःवर लॉकडाऊनचे संकट असतानाही निसर्ग चक्रीवादळात बाधित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत करणाऱ्या रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी आपले दातृत्व दाखवले. शहरातील धनजी नाका येथील व्यापारी दिलावर शेमना यांना आर्थिक मदतीचा हात दिल्य ...
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबरोबरच इतर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातीलअसे संकेत दिले होते . त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका घेतली आहे. ...