कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव हा मोठ्या झपाट्याने पसरत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट तर संपूर्ण जगासाठी ही भीतीदायक अशीच होती. पण आता आपल्याला कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काय करायला हवं? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायच ...